नमस्कार मंडळी,
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे.प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्व सांगितले आहे आणि त्यातच शनी अमावस्या , शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हंटले जाते आणि विशेष म्हणजे याच दिवशी सूर्य ग्रहण लागत असून हा अतिशय अद्भुत संयोग बनत आहे.
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण लागणे हे विशेष महावपूर्ण मानले जाते. शनीच्या अमावस्येला शनीची साडेसाती पासून मुक्ती मिळण्यासाठी अनेक उपाय केले जातात. ज्या लोकांना शनीची साडेसाती आहे अशा लोकांनी या दिवशी दान धर्म करणे विशेष लाभदायी मानले जाते.अमावस्या आणि सूर्य ग्रहण असल्यामुळे या दिवशी पंच दान करणे विशेष महत्वाचे मानले जाते.
यामुळे सूर्य आणि शनी प्रसन्न होतात.मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतात.शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितृदोष दूर होतात. या दिवशी पित्रुचें स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शनी मिळावी यासाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी गरजू व्यक्तींना मोहरीचे तेल , चप्पल बूट , कपडे , छत्री इत्यादी वस्तू दान करणे शुभ मानले जाते.
या दिवशी शनी मंत्राचा जाप करून मनोभावे शनी ला शरण गेल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व सुख , कष्ट नाहीसे होतात.मान्यता आहे कि या दिवशी पित्रूच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून दान धर्म केले जाते. पवित्र नदीमध्ये स्नान करून पित्रुचें दर्पण करून लाभदायी मानले जाते. यामुळे पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात.
दिनांक ४ डिसेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रावर वृश्चिक राशीत हे खग्रास सूर्यग्रहण होणार असून हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे या ग्रहणाचे वेध पाळायचे नाही.तरी सावधगिरी म्हणून गरोदर महिलांनी वेध पाळले तरी काही हरकत नाही. हे ग्रहण भारतात जरी दिसणार नसले तरी याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार आहे आणि याच दिवशी अमावस्या देखील आहे.
कार्तिक कृष्ण पक्ष विशाखा नक्षत्र दिनांक ३ डिसेंबर दुपारी ४ वाजून ५७ मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक ४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. अमावस्येपासून पुढे येणार काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहेत.
इथून येणारा पुढचा काळ तुमच्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो.आता जीवनातील प्रत्येक इच्छा तुम्ही पूर्ण होणार आहे.आता प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार असून जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत.चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी –
मेष , मिथुन , वृषभ , सिंह, कन्या, तूळ , कुंभ राशी .या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांना लाभ प्राप्त होणार आहे.