फक्त १ खिळा गुपचुप गाडा इथे शुत्र बरबाद होईल

नमस्कार मंडळी

तुमच्या शत्रूला अक्षरशा बरबाद करणारा हा उपाय आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये एखाद्या गरीब व्यक्तीवर निष्पाप व्यक्तीवर हा उपाय करू नका. सर कोणत्या निष्पाप व्यक्तीवर हा उपाय केला तर तो उपाय तुमच्यावर उलटण्याची दाट शक्यता असते. जी व्यक्ती खरोखर तुमची शत्रू आहे ज्या व्यक्तीने तुमचं जीवन नकोस केला आहे

तुमची प्रगती ज्या व्यक्तीला बघवत नाही केवळ अशाच व्यक्तीवर हा उपाय करावा.हा उपाय इतका प्रभावी आहे की ज्या शक्तीच्या जोरावर ज्या बळाच्या जोरावर समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे. हा उपाय त्या व्यक्तीला सत्तेपासून दूर करतो. सत्तेचा माज उतरवतो तर म्हणजेच पैशाच्या जोरावर ती व्यक्ति तुम्हास त्रास देत आहे

त्या व्यक्ती पासून माता लक्ष्मी चार कोस दूर जाते. त्या व्यक्तीच्या घरात दरिद्रता लक्ष्मीचा वास निर्माण होतो. जी व्यक्ती खरोखर तुमची शत्रू आहे ज्या व्यक्तीने तुमचं जगणं नकोसं केला आहे. तुमची प्रगती ज्या व्यक्तीला बघवत नाही. मग कदाचित त्याच्याकडे भरपूर संपत्ती असेल धन असेल पैसे असेल.

या पैशांच्या जोरावर जर समोरची व्यक्ती तुम्हाला वाकवत असेल तुमचा छळ करत असेल किंवा सत्तेच्या जोरावर अधिकारा च्या जोरावर जर सत्तेचा माज आलेला असेल.खूप प्रभावशाली अशा प्रकारचे उपाय मात्र असे उपाय करताना कोणत्या ही गरिबाच कोणत्याही निष्पाप व्यक्तीस विनाकारण जर आपण त्रास देण्याच्या हेतूने या उपायाचा दुरुपयोग केलात

तर मात्र तुमच्यावर अगदी शंभर टक्के हा उपाय उलटल्या शिवाय राहत नाही.हा उपाय करण्यासाठी दोन दिवस दोन वार योग्य मानले जातात. पहिला वार मंगळवार आणि त्यापेक्षा चांगला वार म्हणजे शनिवार दोन पेक्षा कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता. जेव्हा सूर्यास्त होऊ लागेल जेव्हा सूर्य मावळू लागेल तेव्हा करा.

किंवा मध्य रात्री उशिरा केला तरी चालेल दोन्ही वेळा अत्यंत शुभ आहे यासाठी जी सामग्री लागणार आहे ती लागेल एक लिंबू हिरव्या रंगाचे घेऊ शकता पिवळ्या रंगाच घेतला अति उत्तम आहे.मात्र लिंबा वरती कोणताही डाग नसावा. डाग विरहित अशा प्रकारचा स्वच्छ सुंदर असं लिंबू आपण घ्यायचा आहे. या लिंबाचं किंवा इलायचीचं लवंगच काळे मिरेच तंत्र-मंत्र शास्त्रात खूप मोठे महत्त्व आहे.

या वस्तू ऊर्जेच्या वाहक असतात एक प्रकारची ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतात मग ही ऊर्जा सकारात्मक असं नकारा त्मक असो चांगले असो वा वाईट असो शुभ असो अशुभ असो कोणत्या ही प्रकारची ऊर्जा वाहून नेण्यासाठी या वस्तूंचा वापर तंत्र-मंत्र शास्त्रात केला जातो.

तुमच्या पाठीमागे जे शत्रुपीडा आहे ही शत्रुपीडा दूर करण्यासाठी मोठ्या आकारात लिंबू जितकं मोठं मिळेल तितकं घ्यायचा आहे आणि असे हे लिंबू घेतल्यानंतर एक खिळा आपल्याला लागेल लोखंडी खिळा तिसरी वस्तू म्हणजे काजळ लहान मुलांची नजर लागू नये म्हणून लावतो महिला डोळ्यांमध्ये तजे लावतात ते काजळ आणि एक छोटीशी काडी या काडीने आपल्याला लिंबू वरती मंत्र लिहणार आहोत.

सूर्यास्तानंतर किंवा रात्री उशिरा मंगळवार किंवा शनिवार त्यादिवशी आपण हा उपाय करण्यास प्रारंभ करायचा आहे सर्वात पहिली गोष्ट लिंबू स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे व पुसून घ्या आणि त्यानंतर त्याच्यावरती एक मंत्र लिहायचा आहे.अत्यंत साधा सोपा मंत्र आहे मंत्र व्यवस्थित लिहायचा आहे

छोट्याश्या लाकडाच्या काडीने व काजळा च्या साह्याने लिंबू वर मंत्र लिहायचा आहे मंत्र आहे ओम क्रीम क्रीम शत्रु नाशिनी क्रीम क्रीम भट्ट स्वाहा तर अशा प्रकारे हा मंत्र व्यवस्थित लिहा लिहिल्यानंतर जो खिळा आहे.हा खिळा वरच्या बाजूने या लिंबा मध्ये आपण काढायचा आहे. आणि काढताना आपल्या शत्रूच्या सातत्यानं नाव घ्यायचा आहे

मनातल्या मनात घेतले तरी चालेल ओटांमध्ये पुटपुटला तरी चालेल मोठ्याने घेतलं तरी चालेल आपल्या शत्रूचा आपण नाव घ्यायचा आहे. शत्रूचं नाव पूर्ण द्वेषाने आपला पूर्ण राग बाहेर काढत हा खिळा लिंबा मध्ये आपण उभा काढायचा आहे वरच्या बाजूने उभा काढल्यानंतर आपल्या हातात हा लिंबू घट्ट धरा उजव्या हातात आणि जो मंत्र मी तुम्हाला सांगितला

या मंत्राचा २१ वेळा ५१ वेळा किंवा १०८ वेळा जप करायचा आहे इतक्या जास्त वेळा जप करायचा आहे तितका जास्त प्रभाव या मंत्राचा या उपायाचा निर्माण होणार आहे.आणि या मंत्राचा जप केला नंतर आपण एखाद्या निरंजन स्थानी म्हणजे ज्या ठिकाणी माणसाचा जास्त वावर नाही अशा ठिकाणी जायचे आहे

हा उपाय करताना आपल्याला कोणी पाहणार नाही याची पूर्णतः दक्षता घ्या काळजी घ्या. शक्यतो आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा याविषयी काही बोलू नका आपण हवा असेल तर निर्जन स्थानी जाऊन त्याच ठिकाणी हा उपाय करू शकता घरात करणेची आवश्यकता नाही. आणि या मंत्राचा जप केला नंतर आपण एखाद्या निरंजन स्थानी म्हणजे ज्या ठिकाणी माणसाचा जास्त वावर नाही

अशा ठिकाणी जायचे आहे  हा उपाय करताना आपल्याला कोणी पाहणार नाही याची पूर्णतः दक्षता घ्या काळजी घ्या.मागे वळून न पाहता स्वच्छ हात पाय तोंड धूवून देव समोर बसून आपलं देवाचं नामस्मरण करून देवाला हात जोडून नमस्कार करावा

شیئر کریں

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *