नमस्कार मंडळी ,
नखे या दिवशी काढा पैसा इतका येईल की सांभाळता येणार नाही अगदी अचूक वाचलेला आहे नक्की विशिष्ट दिवशी काढा विशिष्ट तिथीला काढा आणि मग पाहा तुमचे पॉकेट पैशांनी भरलेले राहील पैसा अमाप येईल माता लक्ष्मीची कृपा बरसेल खरं तर अनेक लोकंचा या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. पण काही तिथी असतात प्रत्येक तिथीच कर्म हे निश्चित आहे प्रत्येक तिथीत मनुष्यप्राण्याने कोणतं कार्य कराव याची प्रचिती आपल्या धर्मशास्त्रामध्ये केली आहे
अगदी अभ्यासपूर्वक आणि काही तिथी ला केलेली शुभ कर्म आपल्या वर माता लक्ष्मीला प्रसन्न करता आपल्या जीवनात लक्ष्मीच्या कृपेने सर्व सुख सुविधा उपलब्ध होतात याउलट काही विशिष्ट तिथींना चुकीची काम घडली चुकीची कार्य केली तर मात्र मोठ्या प्रमाणात धनहानी होते पैसा निघून जातो आपले जे व्यक्ती महत्त्व आहे ते कमजोर बनतं आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडत नाही आपण जे काही काम करतो त्याचा ठसा उमटत नाही.
आणि मग पैसा तरी कसा येणार एकंदरीतच तो प्रभाव आहे ठसा आहे तो कमी होऊन जातो त्या तिथींना चुकीची काम केल्यामुळे नखे कापणे किंवा केस कापणे ही जी कर्म आहेत त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या भाग्यावर व आपल्या जीवनावर पडत असतो खरतर आपल्या शहरातील प्रत्येक अवयव तुन मोठ्या प्रमाणात शक्ती प्रवाहित होत असते आणि म्हणूनच हिंदू धर्म शास्त्र असे मानत तुम्ही उपवास करत असाल एखादं व्रत करत असाल व्रताच्या दिवशी उपवास तिथीला आपण चुकून नखे काढू नये किंवा केस कापू नये .
जे हे तीन वार आहे त्या तीन वारी चुकूनही नखे काढू नका किंवा केस कापू नका आजचा विषय नखे कधी काढावे त्यासंदर्भात आहे मंगळवार गुरुवार आणि शनिवार या तीन वारी चुकूनही नखे काढू नका आता याहीपेक्षा खूप महत्त्वाची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत तिथी विषयी आता बघु कोणत्या तिथी आहे त्या वारा पेक्षा तिथी फार महत्त्वाचे असते अजून एक महत्त्वाची गोष्ट रात्रीच्यावेळी सूर्यास्त होईल सूर्य मावळेल तेव्हा नखे काढू नका नखे कापू नका कारण आपल्या कुंडलीमध्ये जे बलवान ग्रह असतात जे शुभ ग्रह असतात
शुभ स्थानी असणारे ग्रह असतात जेव्हा तुम्ही रात्रीच्यावेळी नखे कापता तेव्हा हे शुभ बलवान ग्रह कमजोर पडतात आणि मग राहू असेल केतू असेल शनी असेल हे जे दृष्ट ग्रह आहेत रागीट ग्रह आहे या दृष्ट ग्रहांचा प्रभाव वाढीस लागतो आणि आपल्या जीवनामध्ये नाना प्रकारचे समस्यांना तोंड द्यावे लागते राहु केतु चा दुष्परिणाम वाढीस लागल्याने जीवन हे कष्टमय बनता तर मग लक्षात ठेवा रात्री नक्की कापू नका. आपण तिथी विषयी जाणून घेत होतो
तिथी विचार करता नखे कापण्यासाठी सर्वोत्तम तिथी अगदी सर्वोत्तम या तिथीत नखे आवश्यक कापा आपण तीन वाढ जाणून घेतले या तीन वारी नखे अजिबात कापायची नाहीये मंगळवार गुरुवार आणि शनिवार इतर वारी आपण नखे कापू शकता ही एक तिथी अशी आहे की ज्या तिथीला आपण नखे कापली तर ही तिथी अशी आहे की या तिथीस जय विजया शक्ती आपल्या सोबत असता मनुष्यप्राण्याच्या सोबत असतात जया विजया शक्ती या तिथीस आपण आपल्या वाहनाची पूजा करू शकता
आपल्याकडे जे काही वाहन आहे टू व्हीलर फोर व्हीलर त्याची आपण पूजा अवश्य करा जर तुमच्यावर काही बाधानिर्माण झाली आहे नजर दोष झाला आहे तुम्ही रस्त्याने जाताना किंवा चौकामध्ये अशा वस्तूला स्पर्श झाला आहे किंवा ओलांडली आहे ज्यामुळे आरोग्याची हेळसांड होत आहे खूप सार्या बाधा आहेत कोणीतरी काहीतरी केलंय अशावेळी या सर्व प्रकारच्या गोष्टींचा नाश करण्यासाठी आणि भाग्यदय करण्यासाठी शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष या दोन्ही पक्षातील दशम् स्थितीत आपण नखे आवश्यक कापा
प्रत्येक महिन्यामध्ये दोन पक्ष असतात तुम्ही तुमच्या कॅलेंडर मध्ये पाहू शकता शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन्ही पक्षातील विशेष करून कृष्ण पक्षातील दशमी येते दशमी म्हणजे काय तर दहावा दिवस पहिला दिवस प्रथमा द्वितीया तृतीया असे काही दिवस असतात ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी एकादशीच्या आदला दिवस एकादशीचा आदला दिवस म्हणजे आधीच दिवस आहे त्याला दशमी असे म्हणतात तर त्या दिवशी आपण नखे आवश्यक कापा या दिवशी जया-विजया शक्ती आपल्या सोबत असतात
सर्वप्रकारच्या बाधा दूर होतील पैसा येण्यामागे धन येण्यामागे ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सुद्धा दूर होतीलआता यातही खूप महत्वाची गोष्ट जर तुम्ही एखादा उपवास करत असाल किंवा एखादे व्रत करत आहात त्यादिवशी चुकूनही नखे कापू नका मग वार कोणताही असो जर दशमी तिथी तुमचा व्रत किंवा उपवास असेल त्या दिवशी तुमचा उपवास आलेला आहे अशा वेळेस सुद्धा आपण तिथी चा विचार न करता फक्त उपवासाचा विचार करून नखे कापू नयेत या गोष्टींचं पालन अवश्य करा
स्वतः करून पहा आपल्याला जाणवेल आपल्या जीवनात ज्या बाधा होत्या त्या बाधा नष्ट होत आहे पैसा येऊ लागला आहे माता लक्ष्मीची कृपा बरसत आहे हे सर्व करत असताना दररोज देवपूजा करा आपल्या कुलदैवताची दररोज पूजा करा माता लक्ष्मीची व श्रीहारी श्रीविष्णूची पूजा करण्यास अजिबात विसरू नका आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देवाच्या कृपेने सुख समृद्धी आणि समाधान लाभेल