नमस्कार मंडळी
दिनांक ५ एप्रिल वरद विनायक चतुर्थी पासून होईल मिथुन राशी साठी होईल भाग्योदयाची सुरुवात पुढील तीन वर्ष आहेत सुखाचे आपल्या जीवनात दुःखदायी व नकारात्मक काळ चालू असेल तर अनेक परेशानी आणि संकट जर आपल्या जीवनामध्ये येत असतील
भय भीतीचे वातावरण
मनात उदासीन नकारात्मक भावना संसारिक जीवनामध्ये अनेक अडचणी भांडणे घरात कटकट किंवा वरील पैकी कोणतीही जर समस्या कोणती परेशानी जर आपल्या जीवनात चालू असेल तर हा दिवस आपल्यासाठी खूप भाग्यशाली असणार आहे. जीवनातील अनेक परेशानी आता समाप्त होणार आहे.
प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे प्रत्येक संकटातून आपली मुक्ती होणार आहे. चतुर्थीचे व्रत करणे हे आपल्यासाठी अधिक फलदायी ठरू शकते. कृष्ण पक्षातील असो या शुक्र पक्षातील हे दोन्ही पैकी कोणतीही दोन्हीं चतुर्थी शुभ फलदायी मानले जाते. कोणत्याही चतुर्थीचे व्रत केल्याने दुःख दारिद्र्य नष्ट होत असते.
भगवान गणेश ची पुजा करणे शुभ फलदायी मानल जात.भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी दिवसभर उपवास करुन संध्याकाळी चंद्र उदय झाल्या नंतर श्री गणेशाची पूजा विधी करून उपवास सोडला जातो. भगवान श्री गणेश हे सुखकर्ता दुखहर्ता असून सगळ्या संकटांवर मात करणारा देव आहे.
उद्या चैत्र शुक्लपक्ष कृतिका नक्षत्र दिनांक ५ एप्रिल वरद विनायक चतुर्थी आहे. या वेळी विनायक चतुर्थी अतिशय शुभ संयोग बनत आहे. मंगळवारी येणारी चतुर्थी अतिशय शुभ मानली जाते.पंचांग नुसार दिनांक ५ एप्रिल रोजी मंगळ आणि शानि ची युती होतं असून आहा संयोग मिथुन राशी साठी खूप लाभदायक आहे.
आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या च निवारण होणार आहे. मानसिक ताण तणाव पूर्ण दुर होणार आहे.या काळात आपला जो स्वभाव आहे तो पुर्णपणे बदलणार आहे.ग्रह नक्षत्राचे अनुकूल स्थिती परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून आणणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये चालू असणारा नकारात्मक घडामोडी आता बदलणार असून
कार्यक्षेत्र अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मानसिक ताण तणाव दूर होईल व्यापारात आपल्याला चांगला लाभ प्राप्त होणार आहे. प्रत्येक कामात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडून येण्याची संकेत आहेत नोकरी विषयी चांगले आनंदाची बातमी आपल्याला मिळू शकते.
आर्थिक सुख संपन्न मध्ये वाढ होणार आहे. प्रिया काळात सुख समता मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून खूप मोठे यश प्राप्त करण्यात यश मिळणार आहे. प्रेम जीवनात व्यवहारिक जीवनात संसारी जीवनात हा काळ अनुकूल टाकणार आहे. पैशांची अडचण दूर होईल
आर्थिक समता अतिशय मजबूत बनण्याचे संकेत आहे.आर्थिक प्राप्तीच्या मध्ये वाढ होणार आहे. जेवढे जास्त मेहनत कराल तेवढे मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.उरलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. आपण आपल्या जीवनात करत असलेली मेहनत फळास येणार आहे. कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.
हा काळ अनुकूल असल्यामुळे व्यसनापासून दूर राहाणे आपल्यासाठी लाभकारी ठरेल. प्रत्येक चतुर्थीच्या च्या दिवशी गणेशाला लाल रंगाची फुलं वाहणे अतिशय शुभ आणि लाडू चार नैवेद्य देणं आपल्या साठी लाभदायक ठरणार आहे.