नमस्कार मंडळी,
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त झाले आहे, आणि त्यातच हुताशनी पौर्णिमा हि अतिशय महत्व पूर्ण मानली जाते, फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला हुताशनी पौर्णिमा असे म्हंटले जाते. या दिवशी होलिका दहन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धार्मिक दृष्ट्या या सणाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
वाईटावर चांगुलपणाचा विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मान्यता आहे कि होलिकादहन केल्याने जीवनातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो. आणि सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती होते, या वेळी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहे, या संयोगाचा शुभ प्रभावाने कन्या आणि तुला राशीचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.
तुमच्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. होलिका दहनानंतर तुमच्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे. अतिशय सकारात्मक ऊर्जेची अनुमती तुम्हाला तुमच्यामध्ये होणार आहे. घर परिवारात चालू असणारी नकारात्मक परिस्तिथी आता बदलणार आहे.
घरातील भांडणे कटकटी आता दूर होणार आहे. जीवनात सुख शांती आणि आनंदाची प्राप्ती आता होणार आहे. यावेळी येणारी होळी हि अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. या वेळी होळीच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहे. या वेळी होळीच्या दिवशी वृद्धी योग, अमृत योग , सर्वार्थ सिद्धी योग आणि बुधादित्य योग बनत आहे,
त्यामुळे या वेळी होळीची पूजा केल्याने घर परिवारात सुख समृद्धी आणि आनंदाची निर्मिति होणार आहे. फाल्गुन शुक्ल पक्ष पूर्व नक्षत्र दिनांक १७ मार्च रोजी दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.
पुढे येणार काळ कन्या आणि तुला राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. प्रत्येक क्षेत्रात तुमचा विजय होणार आहे. कोर्ट कचेरीमध्ये अडलेली कामे मार्गी लागतील.तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी आता दूर होणार असून आर्थिक प्राप्तीचे नवीन स्रोत आता उपलब्ध होणार आहे.पारिवारिक सुखात वाढ दिसून येईल.
मित्र परिवार आणि सहकारी तुमची चांगली मदत करणार आहे. ज्या क्षेत्रात तुम्ही मेहनत करत आहेत त्यात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवन जगण्यात गोडवा निर्माण होईल.हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे, त्यामुळे या काळात अतिशय सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे, चुकीच्या कामांपासून दूर राहणे तुमच्या हिताचे असणार आहे,
ग्रहांची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहणार असल्याने प्रत्येक क्षेत्रात तुमचा विजय होणार आहे, पण तरीही या काळात वाईट लोकांपासून किंवा वाईट कामांपासून दूर राहणे तुमच्या हिताचे असणार आहे, अनावश्यक खर्च करणे देखील टाळावे लागेल.आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार असली तरी खर्चाचे प्रमाण वाढू शकते.
आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात तुमचा विजय होण्याचे संकेत आहेत.