नमस्कार मंडळी
हिंदू धर्मामध्ये चतुर्थी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते मित्रांनो आपल्या जीवनात दुःख आणि परेशानी चालू असेल आपल्या जीवनामध्ये जर का वाईट काळ चालू असेल तेव्हा किंवा वारंवार आपल्या जीवनामध्ये संकट येत असतील.जीवनात भय भीतीचे वातावरण मानसिक ताणतणाव नकारात्मक भावना घरात कटकटी असे वातावरण जर आपल्या जीवनामध्ये असेल किंवा यापैकी कोणतीही परेशानी आपल्या जीवनात असेल तर हा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे
कारण जीवनातील अनेक दुःख आणि परेशानी अनेक समस्या आता समाप्त होणार.असून सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे चतुर्थीचे व्रत करण्यासाठी आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते मित्रांनो कृष्ण पक्षातील असो किंवा शुक्ल पक्षातील असो यापैकी कोणत्याही चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्य जीवनातील दुःख आणि दारिद्र्य समाप्त होत असते
भरपूर ठिकाणी या दोन्ही चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आहे भगवान गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो हा दिवस व्रत उपस करण्यासाठी शुभ फलदायी मानला जातो या दिवशी दिवसभर व्रत उपवास करून रात्री चंद्रदर्शन तर श्रीगणेशाची विधी विधायक पूजा केली जाते आणि व्रत सोडले जाते
भगवान श्रीगणेश सुखकर्ता असून दुःखहर्ता आहे त्यामुळे आपल्या जीवनात कोणतेही दुःख कोणतेही संकट असू द्या गजाननाची कृपा बरसल्यानंतर प्रत्येक संकटांपासून मुक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही आज वैशाख शुक्लपक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक ४ मे रोजी बुधवार आणि वरदविनायक चतुर्थी आहे मित्रांनो यावेळी विनायक चतुर्थीच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत.
कुंभ राशीमध्ये शनी महाराजा आणि सूर्य यांची युती होत असून शुभ योग या काही राशीसाठी अतिशय शुभ फलदायी आणि सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत आता जीवनाची निराशा समाप्त होणार असून सुख-समृद्धी मध्ये वाढ होणार आहे मागील काही दिवसांपासून आपल्या मनात निर्माण झालेली नकारात्मक भावना आता दूर होणार आहे
आपल्या जीवनाची निराशा आली आहे ती आता दूर होणार असून जीवन सुखाने फुलून येण्याचे संकेत आहेत सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या मनामध्ये होईल आपली निराशा आता दूर होणार असून आशेची एक नवी किरण आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे आपल्या उत्साह मध्ये आपल्या काम करण्याच्या ऊर्जेमध्ये देखील वाढ दिसून येईल
अनेक दिवसांपासून प्रयत्न करत असलेल्या कामांमध्ये आता सफल ठरणार आहे. पण मागील काळात ज्या चुका तुम्ही केल्या होत्या त्या चुका आता पुन्हा करू नका चुकांची पुनरावृत्ती टाळून चुकांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे आपली वृत्ती समाधानी असल्याचे सुद्धा मानले जाते तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची जिद्द सुद्धा आहे
एक वेळेला जे काय आपण ठरवले आहे ते पूर्ण झाल्याशिवाय शांत बसणार नाही त्यामुळे या काळात तुम्ही जर चांगली मेहनत केली तर तुम्हाला नक्की यश प्राप्त होणार आहे. गजाननाची कृपा आपल्या पाठीशी असल्यामुळे आणि ग्रहण नक्षत्रांचा शुभ संयोग असल्यामुळे ज्या क्षेत्रात आपण काम कराल त्या क्षेत्रात आपल्याला नशीब भरपूर प्रमाणात साथ देणार आहे
जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार आपल्या वाटेला येणार आहे काळ विशेष अनुकूल होणार आहे. त्यामुळे या काळात मन लावून मेहनत करण्याची गरज आहे करियर मध्ये प्रगतीचे मार्ग तुमच्यासाठी मोकळे होणार आहे करीअरमध्ये आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी देखील चालून तुमच्याकडे येतील. चालून आलेली प्रत्येक संधी ही मौल्यवान आहे
त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधी पासून लाभ प्राप्त करून घेणे आपल्यासाठी लाभकारी ठरेल. प्रत्येक चतुर्थीला विधी विधायक गणेशाची उपासना करणे किंवा गजाननाची उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते कोणत्याही कामाची सुरुवात करताना मनोमन गणपती बाप्पांचे गजानन महाराजांचे नामस्मरण करून कोणत्याही कामाचे सुरुवात केल्यास यशप्राप्ती ला वेळ लागणार नाही.
चला जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे-
मेष – या राशीवर श्री गणेशाची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. या काळात तुम्हाला मंगळ अतिशय शुभ फळ देणार आहेत. एखाद्या संकटातून मुक्त होऊ शकता. पारिवारिक जीवनात चालू असणारा ताण तणाव आता मिटणार आहे. सांसारिक सुखाची प्राप्ती होईल.करिअर मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. या काळात एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत तुम्हाला मिळू शकते.
कर्क – या राशीसाठी येणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. गजाननाची विशेष कृपा या राशीवर बरसणार असून मंगळाच्या कृपेने तुमच्या जीवनात सुखाची बहार येण्याचे संकेत आहेत. उद्योग, व्यापारात यश प्राप्त होईल.तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी आता समाप्त होतील.आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ होणार आहे.
कन्या- कन्या राशीवर मंगळाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल.भाऊ बंधकीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. मानसिक ताण तणावापासून मुक्त होणार आहात. या काळात व्यवसायातून तुमच्या कमाईमध्ये वाढ दिसून येईल.बेरोजगारांना मनाप्रमाणे रोजगार प्राप्त होणार आहे. या काळात तुमच्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे.
वृश्चिक – या राशीवर गजाननाची विशेष कृपा होणार असून तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहे. तुमचा राशी स्वामी मंगळ या काळात तुम्हाला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे तुमच्या जीवनातील हा काळ विशेष प्रगतिशील ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधने तुम्हाला उपलब्ध होतील.कलाक्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
धनु – या राशीवर श्री गणेश विशेष प्रसन्न होणार आहेत.तुमच्या जीवनात चालू असणारा संकटांचा काळ आता समाप्त होणार आहे.घरात एखादे धार्मिक अथवा मंगल कार्य घडून येण्याचे संकेत आहेत. तुमच्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे.
कुंभ- या राशीवर भगवान श्री गणेशाची कृपा बरसणार असून मंगळाची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधने उपलब्ध होतील.नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. हा काळ तुमच्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.