नमस्कार मंडळी
या जगामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात कायम स्वरूपी आनंद टिकून राहत नाही जर व्यक्तीचे आयुष्य आनंदी असेल तर येणाऱ्या काळात त्याला समस्यांचा सामना करावा लागू शकतो आणि जीवनामध्ये समस्या सुरू असतील तर येणाऱ्या काळात त्याचे आयुष्य आनंदी होऊ शकते काळानुसार व्यक्तीच्या जीवनात अनेक परिस्थिती निर्माण होतात
यामधन प्रत्येकालच जावे लागते जेव्ह व्यक्तीच्या जीवना मध्ये खुशाली येते तेव्हा व्यक्ती कोणत्याही चिंते शिवाय जीवन जगते पण जेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या येऊ लागतात तेव्हा मात्र तो विचलित होतो आणि आपल्या समस्या मधून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तस तर आपण काळ थांबू शकत नाही ना आयुष्य मध्ये येणारे दुःख थांबू शकत नाही
कोणाच्या ही हाता मध्ये हे नाही पण असे काही जे उपाय आहे जे केल्याने आपण आपल्या समस्या दूर करण्यासाठी काही प्रयत्न करू शकतो असे अनेक वेळा पाहिलं जात की एखादी लहान गोष्ट सुद्धा खुप फायद्याची ठरून जाते स्वयमपाक घरात वापरली जाणारी छोटीशी इलायची सुद्धा आशीत खुप गुणकारी आणि फायदेशीर आहेत
हिरव्या इलायची सुद्धा खूप गुण आणि फायदे आहे शास्त्रामध्ये याला विशेष स्थान दिले आहे जर आपण या इलायची चे उपाय करून पाहिले तर आपल्या जीवनामध्ये आश्चर्यकारक लाभ प्राप्त होऊ शकतो इलायची भलेही दिसायला लहान असते पण आपली ती मोठी मोठी कामे करू शकते मग त्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे आहेत
चला जाणून घेऊया जर एखाद्या व्यक्तीला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर आपल्या पर्समध्ये पाच इलायची जरूर ठेवाव्यात त्यामुळे आपल्याला पैशासंबंधी कोणत्याही समस्या येणार नाही आणि तुमची पर्स देखील पैशांनी भरलेले राहील असे म्हटले जाते त्याच बरोबर तुमचा विनाकारण खर्च सुद्धा होत नाही
सध्याच्या काळामध्ये असे अनेक सुंदर लोक आहेत एक सुंदर पत्नी चे कामना करतात जर तुम्हाला सुद्धा सुंदर पत्नी हवी असेल तर गुरूवारच्या दिवशी सकाळी पाच इलायची गुरूवारच्या दिवशी एका पिवळा कपड्यामध्ये बांधून एखाद्या निर्धन व्यक्तीला दान करणे त्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होते असे म्हणतात
एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये मेहनतीचे योग्य फळ मिळत नसेल किंवा नोकरी मध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा उत्पन्नामध्ये वाढ होत नसेल तर रोज रात्री एका हिरव्या कापडामध्ये एक इलायची बांधून आपल्या उशाशी ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला देऊन टाकावे
त्यामुळे तुम्हाला लाभ मिळतो असे म्हटले जाते म्हणजे थोडक्यात काय तर जशी ही छोटीशी इलायची आपल्या खाण्याचा स्वाद वाढवते तसेच ती आपल्या आयुष्याचा सुद्धा स्वाद वाढत होते असेच म्हणायला हवे