नमस्कार मंडळी,
नशीब जेव्हा कलाटणी घेण्यासाठी सुरुवात करते तेव्हा काळ कितीही कठीण असुद्या परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. ज्योतिषानुसार मनुष्याच्या जीवनात परिस्थिती सारखी नसते. बदलत्या ग्रह दशेप्रमाणे परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास सुरुवात होत असते. तुमच्या जीवनात कितीही नकारात्मक वाईट आणि कठीण काळ असुद्या
ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद प्रत्येक संकटावर मात करण्यास पुरेसा असतो. आज शुक्रवार पासून असाच काहीसा शुभकाळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून तुमच्या जीवनातील नकारात्मक ग्रह दशा आता समाप्त होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्या राशीवर बरसणार असून जीवनातील दुःख आणि दरिद्रीचा अंत होणार आहे.
या कठीण परिस्थितीमध्ये आशेचे नवीन किरण तुम्हाला प्राप्त होणार असून तुमच्या जीवनातील अपयश आणि दुःखाचा अंधकार दूर होणार आहे. कौटुंबिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या तुमच्या जीवनातील आर्थिक आणि मानसिक ताण तणाव मनावर असणारे चिंतेचे आणि काळजीचे दडपण आता दूर होणार आहे.
नाते संबंधामध्ये कटुता मिटणार असून संबंधामध्ये मधुरता निर्माण होणार आहे. सामाजिक संबंधामध्ये देखील सुधारणा घडून येईल. तरुण तरुणीच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. वैवाहिक जीवनावर या काळाचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार आहे. बदलत्या ग्रह दशेनुसार तुमचे नशीब सुद्धा आकार घेण्यास सुरुवात करेल. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.
जे काम तुम्ही करत आहेत त्यात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. काळ कधीही सारखा नसतो. प्रत्येक सुखामागे एक दुःख तर प्रत्येक दुःखामागे एक सुख असतेच. त्यामुळे तुमच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार असून सुखाचे दिवस येण्यास सुरुवात होणार आहे. सुख समृद्धीने तुमचे जीवन फुलून येईल.
आज मध्यरात्रीनंतर माघ शुक्ल पक्ष मार्गशीर्ष नक्षत्र दिनांक ११ फेब्रुवारी रोजी शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून हा दिवस अतिशय पावन मानला जातो. मान्यता आहे कि या दिवशी श्रावण महिन्यामध्ये माता लक्ष्मी आणि नारायणाची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
आणि आर्थिक समस्या समाप्त होतात. पंचांगानुसार याच दिवशी दिनांक ११ फेब्रुवारी रोजी चंद्र आणि शनी अशी युती होत आहे. हा संयोग तुमच्या राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यापार आणि व्यवसायामध्ये सुरु असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहे. करिअर विषयी अनेक अनुकूल घडामोडी घडून येण्यास सुरुवात होणार आहे.
करिअर मध्ये तुम्ही लावलेले नियोजन यशस्वी ठरणार असून कार्यक्षेत्रातील कामांना गती मिळणार आहे. समाजात मन सन्मानात वाढ होईल. तुमच्या धन संपत्तीमध्ये वाढ दिसून येणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने वैभवात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी-
मेष , वृषभ , कर्क, सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक , मकर आणि कुंभ राशी.